Wednesday, 26 August 2009

मनावर ताबा ठेवला पाहिजे

मनावर ताबा ठेवला पाहिजे
वाहनचालकांनीच काय, पादचाऱ्यांनी सुद्धा मनावर ताबा ठेवला पाहिजे. स्वयंशिस्त व मनांवरील ब्रेक हे उत्तम. परंतु, सर्वसाधारणपणेबंडखोर वृत्ती व जवळचा मार्ग शोधण्याची लालसा मनांवर ताबा ठेवण्यास प्रतिबंध करतात. त्या करता नियम पाळावयास लावणे हे शासनाचे कर्तव्य आहे. रस्ताबांधणीतून हे थोडे फार साध्य होईल.

रस्त्यावरील अपघातांची अनेक कारणे आहेत.

सर्व कारणांची मीमांसा करुन त्यवर उपाय योजावे लागतील. मला समजलेली कारणे खाली देत आहे. त्या मध्ये सर्वांनी भर घालण्याचे आवाहन करतो.