Tweet

Sunday 11 November 2012

What is Secularism?



What is Secularism? (To read in English scroll below)

धर्मनिरपेक्ष का मतलब क्या? (हिंदी में पढ़ने के लिये नीचे स्क्रोल  किजिये)
Secular Tree
धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?
Maharshi Vyasa and Ganesha
एखादी व्यक्ति धर्मनिरपेक्ष आहे अथवा नाही हे कसे समजावे? सर्वसाधारपणे सर्वधर्मसमभाव हा निकष वापरला जातो तो निकष मात्र पूर्ण नाही पण जवळपास आहे. काही जण त्याचा अर्थ निधर्मी अथवा धर्म मानणारा असाही घेतात. परंतु हे निकष पूर्णपणे बरोबर नाहित. प्रथम धर्म म्हणचे काय हे पाहू या. हजारो वर्षांपूर्वी महर्षी व्यासानी समजात चार प्रकारचे लोक असतात असे सांगितले. त्यावरून धर्माची व्याख्या बनविण्यास मदत झाली. ते असेः-
1.             जे स्वतः नुकसान सोसून सुद्धा बहुजनांना मदत करतात किंवा त्यांना फायदा करून देतात ते "देव" असे महर्षिनी प्रतिपादले. म्हणजेच जनतेकरिता स्वतः नुकसान सोसून सुद्धा काम करणारे ते देव. राम, कृष्ण, बुद्ध, येशु, पैगंबर आणि इतर त्यांच्यासारखे कोट्यावधि मनुष्य या गटाच मोडतात. ब्रिटिशापासून स्वातंत्र्य लढ्यांत कितीतरी देव निर्माण झाले.
2.            दुसऱ्यागटाला महर्षिंनी "मानव" अशी संज्ञा दिली. या गटातील मनुष्य इतरांना मदत आवश्य करतात परंतु, स्वतः नुकसान करून घेत नाहीत. म्हणजेच जर स्वतःचे नुकसान होत नसेल तरच ते बहुजनांना मदत करतात. या गटात मोडणारे अब्जावधि मानव होऊन गेले. महर्षिंना निदान प्रत्येकाने कमीत कमी मानव व्हावे असेच वाटत होते. ब्रिटिशापासून स्वातंत्र्य मिळविल्यां नंतरच्या नजिकच्या काळात फारसे देव निर्माण झाले नाहित परंतु, कितीतरी मानव निर्माण होत होते.
3.            कित्येक मनुष्य असेही असतात की, त्यांना बहुजनांना मदत करण्याऐवजी त्यांच्यापुढे अडचणी निर्माण करण्यात आनंद होतो. एवढेच की, अडथळे निर्माण करताना स्वतःचे नुकसान होऊ देत नाहित. अशांना महर्षिंनी "दानव" असे नाव दिले. सर्वच काळात अशा लोकांची संख्या लक्षणिय राहिली. सध्याच्या काळात काही राजकारणी असेच वागतात.
4.           असाही एक वर्ग आहे कि तो स्वतः नुकसान सोसूनसुद्धा बहुजनांचे कष्ट वाढवतात. या वर्गाला "राक्षस" ही पदवी महर्षिंनी दिली. अशाही लोकांची कमतरता कोठल्याही काळात भासली नाही.
कोठलाही तथाकथित धर्मामध्यें असे लोक असतातच. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. महर्षिंच्या काळात एक पांचवा वर्ग उदयास आला नव्हता. तो गेल्या 2000 वर्षांच्या आसपास म्हणजे राजेशाहीचे अवमूल्यन झाल्यापासून दिसून येत आहे. हा वर्ग साधारणपणे शासनाच्या कर्मचारी वर्गात, व्यापाऱ्यांत म्हणजेच सर्व प्रकारच्या सेवापुरवठादारांत दिसून येतो. यांचा उद्देश लोकांना अडचणीत आणून स्वतःचा फायदा करून घेण्यात असतो. विलंब लावणे हे त्यांचे प्रमुख हत्यार. जो पर्यंत त्यांना फायदा होत नाही तो पर्यंत ते बहुजनांचे काम करतच नाहित. वरील चार वर्गांत हा सर्वांत कनिष्ठच नव्हे तर नीच वर्ग समजण्यास हरकत नसावी. महर्षिंच्या काळात हा वर्ग नसावा म्हणून त्यांनी त्यांच्या भाष्यात याचा समावेश केला नाही आणि म्हणूनच त्याला नावही दिले नाही. वाचकांना विनंती की, त्यांनी योग्य नाव सुचवावे. योग्य नाव सुचविले तर यी लेखात ते टाकले जाईल आभार मानले जातील.
जगाच्या पाठीवर कोठेही लोक असोत ते कोणत्याना कोणत्या वर्गात मोडणारच. धर्मनिरपेक्ष लोक सुद्धा त्याला अपवाद नाहित. ते धार्मिक असू शकतात, धर्मनिष्ठ असू शकतात. त्यांच्यातील वेगळेपण म्हणजे कोठलाही निर्णय घेताना ते कोठल्याही धर्माचा विचार करण्याऐवजी राष्ट्राचे नियम कायदेच फक्त विचारात घेतात. सर्वधर्मसमभावात हे तत्त्व सांभाळले जाईलच याची खात्री नसते. धर्माध मनुष्य मात्र धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा आदर करू शकत नाहीत.
स्वामीजीं
दुसरी एक विचार करण्याची गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदानी सांगतलेले धर्माचे स्वरुप. धर्म हा दोन भागांचा मिळून होतो. कोठलाही एक भाग धर्म म्हणून समजू नये. ते दोन भाग म्हणजे तत्त्व (वेदान्त) समाजातील व्यक्तींकरिता केलेले नियम (स्मृती). पहिला भाग हा विश्वव्यापी चिरंतन असतो तर दुसरा भाग विशिष्ठ समुदायाकरिता, विशिष्ठ काळात तसेच विशिष्ठ क्षेत्रात लागू होतो. सध्या आपण ज्याला धर्म असे समजतो त्यांना स्वामीजींच्या भाषेत स्मृती असे संबोधिले पाहिजे. स्मृती, समाज, काळ प्रदेश यावर अवलंबून असते म्हणजेच स्मृती समाजसापेक्ष, कालसापेक्ष प्रदेशसापेक्ष असते. कोठल्याही स्मृतीचे दुसऱ्या कोठल्याही स्मृतीशी तुलना करणे चूक आहे कारण त्या सापेक्ष आहेत. तसेच अल्पसंख्यकांचे लांगूलचालन चूक आहे. लांगूलचालन म्हणजे विशिष्ठ  लोकांना विशिष्ठ नियम लावणे, तर धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्वांना तेच नियम लावणे.
धर्मनिरपेक्ष का मतलब क्या?
Maharshi Vyasa and Ganesha
व्यक्ति धर्मनिरपेक्ष है या नही यह कैसे समझे? ऐसा समझा जाता है कि जो व्यक्ति सर्वधर्मसमभाव मानता है वह धर्मनिरपेक्ष है। मगर यह निकष परिपूर्ण नही। कुछ समझते है कि, निधर्मी या धर्म माननेवाला व्यक्ति धर्मनिरपेक्ष होता है। मगर यह दोनो निकष गलत है। हजारो सालपूर्व महर्षी व्यासजीने समाज में पाये जानेवाले व्यक्तियों को चार वर्ग में बाँटा। धर्म जानने के लिये यह वर्ग जानने की ज़रुरत है। संक्षिप्त में यह नीचे दिये है।
1.             पहले वर्ग के व्यक्ति खुद़ नुकसान सहते हुये भी दुसरों की मदद करते है। दुसरों का मतलब समाज ते बाकी व्यक्ति। व्यासजी इस वर्ग को "देव" कहते थे। भारत में 33 करोड़ देव माने जाते है। इस का मूल इस में है। राम, कृष्ण, बुद्ध, महावीर इत्यादी इसि अर्थसे देव समझे जाते है।  उन में येशू तथा पैंगबर का भी नाम जोड़ा जा सकता है। ब्रिटीश सत्तासे स्वातंत्र्य प्राप्त करने के लिये भारत में हज़ारों देव पैदा हुये।
2.            दूसरा वर्ग "मानव" है। मानव दुसरों की मदद जरूर करते है मगर खुद का नुकसान नही होने देते। याने जब तक खुद को नुकसान नही पहुँचता तब तक मानव बहुज़नों को मदद करता है। महर्षिजी का मानना यह था कि, हर व्यक्ति कमसे तम मानव बने। ब्रिटीश सत्तासे स्वातंत्र्य प्राप्त करने के तुरंत बाद देवों की संख्या में खास बढ़ोत्तरी नही हुयी मगर काफ़ी समय तक मानवों की संख्या बढ़ती रही। मगर पिछले कुछ दशकोंसे मानव संख्या स्थिर हो रही है।
3.            कुछ व्यक्ति ऐसे होते है कि वे दुसरों की मदद करना पसंत नही करते। मगर खुद को नुकसान नही होता हो तो दुसरों को दुख पहुँचाने का प्रयत्न करते है। व्यासजीने ऐसे लोगों को "दानव" यह उपाधि दी। ऐसे व्यक्ति सभी काल में काफ़ी मात्रा में पैदा हुये। मगर वर्तमान काल में यैसे व्यक्ति बहुसंख्य हो रहे है। जो भी राजनिती में कदम रख़ते है उन को दानव होना आवश्यक है ऐसा लग़ता है।
4.           व्यक्ति जब सिर्फ दुसरों को दुख देने की सोचता है और यह करते हुये खुद को नुकसान होते हुये भी पीछे नही हटता। व्यासजी के सोच के मुताबिक वह "राक्षस" माना जाता है। ऐसे लोगों की कमी अब तक कभी महसूस नही हुयी।
उपर दिये हुये व्यक्ति हर देश में हमेशा ही थे, है और रहेंगे। मगर महर्षि व्यासजी के समय पाँचवा वर्ग शायद अस्तित्व में नही था। इस वर्ग की पैदाईश राजधर्म की अवनीतिसे हुयी। राजा के कर्मचारी, राजा के साहुकार याने बेपारी, राजा के सेवादार वगैरे लोगोंने बहुजनों का काम कभी किया ही नही। जभी काम किया तो उस के लिये पैसा याने रिश्वत ली। महर्षि व्यास मुनी के समय शायद यह वर्ग अस्तित्व में नही होगा। इसलिये यह पाँचवा वर्ग आप के भाष्य में नही है। यह व्यासजीने बताये वर्गोंसे नीच है। पाठक इस का नामकरण कर के टिप्पणी द्वारा सूचित करे। मैं इस में जरूर इस्तेमाल करूँगा।
दुनिया में जो भी लोग है वे कोई ना कोई वर्ग में आवश्य होंगे। धर्मनिरपेक्ष व्यक्ति भी उसे अपवाद नही हो सकते।. ऐसे व्यक्ति धर्माभिमानी हो सकते है। धर्मनिष्ठ हो सकते है। धर्मनिरपेक्ष व्यक्ति कोई भी निर्णय लेते समय धर्म का विचार नही करते। वे सिर्फ राष्ट्र के नियमों और कानूनों का ही  विचार करते है। यह करते हुये सर्वधर्मसमभाव का पालन होगा इस की गैरंटी नही होती। मगर धर्माध व्यक्ति धर्मनिरपेक्ष तत्त्व का आदर कभी भी नही कर सकता।
स्वामीजीं
दूसरा एक मुद्दा विचार करने योग्य याने स्वामी विवेकानंदाजीने बताये हुआ धर्म का रुप. धर्म दो भागों में बाटा है। इस में से कोई एक भाग धर्म नही होता। येे दोन भाग याने तत्त्व (वेदान्त) और समाज में रहनेवाले व्यक्तीं के लिये बनाऐ हुये नियम (स्मृती). पहला भाग विश्वव्यापी और चिरंतन है मगर दुसरा भाग विशिष्ठ समुदाय, विशिष्ठ काल और विशिष्ठ क्षेत्र के लिये बनाया जाता है। वर्तमान में जिसे हम धर्म समझते है वह स्वामीजीं के विचारसे स्मृती है। स्मृती, समाज-काल और प्रदेश पर निर्भर है याने स्मृती समाजसापेक्ष, कालसापेक्ष और प्रदेशसापेक्ष है। कोई भी एक स्मृतीे की दूसरे स्मृती के साथ तुलना नही कर सकते। कारन स्मृती सापेक्ष होती है। इस विचारसे अल्पसंख्यकों का लांगूलचालन ग़लत है। लांगूलचालन याने विशिष्ठ जनसमुदाय के लिये विशिष्ठ नियम बनाना। धर्मनिरपेक्ष यानेे सभी के लिये समान नियमों का पालन करना। स्वामी विवेकानंदाजी के विचारसे भी धर्मनिरपेक्ष तत्त्व अनिवार्य है।

What is Secularism?

Maharshi Vyasa and Ganesha
What is secularism and who can be considered as secular? In order to know this it is essential to know about religion.  Maharshi Vyasa divided persons in a society in to 4 categories. Understanding these categories would help in understanding the religion. These categories are placed in brief as under:-

1.         Person who work for benefit of society and members of society even at their personal loss are considered as “God” Such a person shall bear losses, pains etc. to make others happy. In India there is belief that number of gods in the universe may be 330 millions or more. Understanding the definition it is very much possible. Ram, Krishna, Buddha, Mahaveer have been considered as the god with the same thought. Jesus, Paigambar also are the god with same analogy. During fight for independence many gods took birth.

2.         Persons in second category are known as “Manava” (Meaning human). Manav does help others in the society as long as there is no personal loss. Maharshi Vyasa rightly expected that every person must be at least from this category. Immediately after independence from British tyrannical government India gave birth to many Manavas. However, persons of this category are diminishing in India.

3.         “Danav” (meaning Demons) is the third category of Maharshi Vyasa. Danav never help others. On the contrary they enjoy placing others’ life in problems and danger. However, they are never ready to bear personal loss while troubling others. Population of such persons had been considerable all the time including present time. In India this category is increasing with increasing desire of people to join politics.

4.         Maharshi Vyasa explained the last category as “Rakshas” (meaning lower than Demon). Persons in this category never help others like persons in the category of Danav. In addition they always place others in trouble even at their own cost. They are ready to sustain losses, pains etc. to put others in difficulties. There sole aim is to put others in problem. Population of such persons is sizeable during past and present. Future may not be an exception.

People from every nation on the earth and belonging to every so called religion (Smriti) fall in one of the category explained above. This can be considered as universal truth. However, with degradation of kings a new category appears at least in India. Persons from this category never help others unless they are bribed. This is found in government servants, merchants and service providers. Maharshi Vyasa didn’t say any thing about these persons. Probably during his time persons from this category didn’t exist. He didn’t give any name for category of these persons. I suggest readers should find a name for category of such lowest and corrupt persons. I will include an appropriate name suggested in this article.

A secular person shall be from one of the five categories presented above. The person may be highly religious and helpful or may be non-religious and never help any one. In spite of this the person can be secular provided he/she applies only laws and rules of own nation to country men/women while taking a decision. In other words decision taken in any circumstance is not governed by any rules except laws and rules of the nation. No citizen gets concession on account of his/her religion or place of origin or any other criterion.
Swamiji


Indian philosophy considers that there is only 1 religion in universe. Therefore, there is no need to name a religion. This aspect wasbrought out and preached by SwamiVivekananda. Swamiji believed that Indian philosophystates that religion has 2 parts. The first part is philosophy. Philosophy gives general outline and direction for behaviour of persons while they are working in a society. This part is universal and eternal. Swamiji stated that Indian name for this is “Vedanta” The second part is laws and rules for specific situation. This is named as “Smriti” Smriti is neither universal nor eternal. Minimum factors governing Smriti are place, time and society. Smriti guides people in society in respect of behaviour in society under different circumstances. Vedanta and Smriti form a religion. Therefore, it is incorrect to compare religions based on Smriti. On same analogy no religion can be superior or inferior to any other religion. This is understandable because Vedanta part, is exactly same to every religion. The name differs only because of Smriti. Smriti is neither universal nor eternal. It changes with time, place and society. Hence, understanding a person based on religion is wrong. Therefore, secularism is most appropriate for every country in the universe.
 

No comments:

Popular Posts