Tweet

Sunday, 26 June 2011

Education System in India:

Present education system is negligible modification to the old British India system. All stalwarts in education field say every child and young boy and girl must get quality education. However, there is a usual crib that finance is not adequate for imparting quality education to children.

Saturday, 25 June 2011

औद्यौगिक गुंतवणुकदार फिरवू लागले महाराष्ट्राकडे पाठ:

 नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात हे स्पष्ट होत आहे की औद्यौगिक गुंतवणुकदार गुजराथ व कर्नाटककडे पाहू लागले आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त फटका राजकारण्याना होत आहे. त्याचा रोजगार बुडत आहे. खेडूत लोक संध्याकाळी भाकरीचा तुकडा खाऊन सण साजरा करित आहेत. त्याना वाटते की आपला जमीनीचा तुकडा वाचला. पर्यावरणवाद्याना आपले महत्त्व महाराष्ट्रात कमी होईल याची चिंता आहे. परंतु हे का होत आहे याबद्दल जे उत्तर मिळत आहे ते चिंताजनक आहे.

मेट्रोमुळे अडचणी दूर होतील काय?


सध्या मिडियामध्ये आपीएल व शहरामध्ये मेट्रो यांची चर्चा रंगत आहे. जसे काही यापेक्षा मोठ्या अडचणी जनतेपुढे नाहीतच! राजकारणी पूर्ण माहिती नसतानासुद्धा मेट्रो बद्दल ठराव पास करतात व सामान्य नागरिकांना वाटते की मेट्रो प्रत्यक्षात आली, उद्या आम्ही मेट्रोने जाणार!

सार्वजनिक वाहतुक विश्वसनीय व सुरक्षित करावीः

No Security for Public Transport


Rain water Stagnating on Road
Misuse of Side Walk
सार्वजनिक वाहतुक विश्वसनिय असेल तर कित्येक प्रश्न सुटतील. महापौरांना लिहिलेले पत्र इथे पहा. खासगी वाहने कधीही क्षमतेच्या प्रमाणात वापरली जात नाहीत. प्रवाशांच्या प्रमाणात प्रदूषणाची तुलना केल्यास खाजगी वाहने कितीतरी पटीने जास्त प्रदूषण करतात. प्रदूषण कमी करण्यात सार्वजनिक वाहतुक मदत करते. सार्वजनिक वाहतुकीमुळे रस्त्यांवरील गर्दी कमी करता येईल.

Friday, 24 June 2011

Should Honourable Shri Anna Hazare Contest Election?

Honourable Annaji in one of his interviews to press media expressed that contesting election is very costly. If he contests any election he shall forefeit his deposit. This statement gives rise to many thing. Does he mean to say election expenditure is very high? Does he mean to say

Thursday, 23 June 2011

Would Smaller States Improve Administration?

Generally it is believed that smaller the state it is easier to reach people. Other obstacle quoted is in larger state there is regional discrimination. Powerful representatives spend more amount in their constituencies than the other constituencies. This means
some constituencies are given priority over others. There may be similar constituencies forming a region. People from this region feel they are always neglected. Of course this would happen in any state irrespective of size of the state. It happens even in a family irrespective of size of the family. Comparing different systems is a natural tendency of a human.

Saturday, 11 June 2011

Why People are Reluctant to give their Land for Development Work:

Land and house are very sensitive properties for an Indian. Indian gets sentimental when a house or land is required to be sold. No Indian wish to part with these properties. The other questions asked by affected persons are:-
1.      Whether I would get land for land?

Friday, 3 June 2011

Lifelong Income for Senior Citizens:


यदी आप गुगल क्रोम इस्तेमाल करते हो तो हिंदी में पढ़ने के लिये इधर क्लिक किजीये. फायर फॉक्स आय इस्तेमाल करते हो तो भी शायद पढ़ सकेंगे। प्रयत्न किजीये।
During 2007, P. Chidambaram, then finance minister, announced a rather novel scheme called reverse mortgages, which promised to give senior citizens an income stream based on the value of property they owned. Reverse mortgages give them a chance to convert their one big asset, their home, into a regular income stream, without sacrificing its ownership.

Provisions in 'Maintenance of Parents and Senior Citizens Bill, 2007' India:

Sunday, 29 May 2011

Help Requested from Honourable Shri Anna Hazare:

I am placing an appeal to honourable Shri Anna Hazare to pursue his war against corruption. Honourable Anna has given us many things through his practice and forced the government to pass laws against corrupt persons. The first step had been register complaints against corrupt demons. He further improved it in to a law for right to information, widely known as RTI act. He has further taken great leap towards appointment of Lokpal and the government has no alternative but to consider a law to appoint Lokpal to deal with corruption cases and book corrupt demons.

Suicide by Farmers


शेतकऱ्यांच्या आत्महत्या (महाराष्ट्र)



पोटात दुखले तर डॉक्टर गोळ्या खाण्यासाठी देतात तर वैद्य डोळ्यात अंजन घालण्यास देतात. कारण पोटदुखी करपलेली भाकरी खाल्याने झालेली असते. शेती फायद्यात करता आली तरच आत्महत्या थांबतील.

Friday, 27 May 2011

Demon Bhasmasur Strikes Back:

There is a mythological story known in India. Demon called Bhasmasur prayed to lord Shiva and got blessing that if Bhasmasur places hand on any person's head that person would die. The story continues. Bhasmasur kills many with the help of this blessing. Finally he goes to lord Shiva and expresses his wish to place his hand on head of the lord Shiva. One should not go in to truth of the story. However the inference is very true all the time.

Saturday, 21 May 2011

Land for Development Projects/Ventures:

For every development work whether for Electricity or for transportation facilities or for water for various requirements, land is a must. If adequate land is not available development cannot be achieved. Land is a primary requirement of any development work. Generally, land used for this is non-cultivable. However, sometimes even cultivable land is needed for development.

Wednesday, 4 May 2011

Does End of Osama Bin Laden would be End of Terrorism?

Most of the reactions all over the world show that Americans succeeded in eliminating the most wanted terrorist Osama Bin Laden. However every one feels that this would not end terrorism against nations. My opinion also matches with it. I see it as "glowing of candle when the end comes nearer".

Saturday, 30 April 2011

कां न सदन बांधावे कि पुढे बिळे करील घूसः जैतापूर


 जैतापूरवरून दाभोळ प्रकल्पाची आठवण येते. तो प्रकल्पही एक राजकिय पक्ष अरबी समुद्रात बुडविण्याच्या गोष्टी करत होता. त्यांचे हे मत मात्र राज्यात सत्ता मिळाल्यावर अचानक बदलले. सत्तेत आल्यावर तो प्रकल्प नुसता राबविलाच नाही तर त्याची क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढविली. हा बदल का झाला हे

Tuesday, 26 April 2011

Bharat Itihasratna and Bharat Santratna:

India has a great history of democratic rulers and saints. All those great people have contributed a lot to development of Bharat and guiding people not only during their time but even after their life. Their life, their work, their vision has helped us and is guiding us individually and collectively in our lives.

महंमद पैगंबरांची जीवनगाथा व हिंदुत्त्व - इस्लामित्त्व


डॉ. इब्राहिम फैज़ हे विचारवंत व स्वतःच्या विषयांत पारंगत असावेत. परंतु, त्यानी आपल्या लेखात दोन सारख्या रेषेतील स्वतःची रेखा लांब दाखवण्याकरिता दुसऱ्याची रेखा पुसण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहिले तर जगातील सर्व धर्मांचे मूळतत्व एकच. बंधुभाव. सर्वच धर्म एकच ईश्वर आहे असे मानतात. हिंदूधर्मही सांगतो 'सर्व देव नमस्कारः। केशवम् प्रतिगच्छति।'

अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध.

        अण्णांचा हेतु शुद्ध आहे. त्याबद्दल शंका घेण्यास वाव नाही. परंतु, त्यांचे प्रयत्न भ्रष्टाचार होऊ नये पेक्षा भ्रष्टाचाऱ्याना शासन करणे यावर आहे. वैयक्तिक भ्रष्टाचार उघडकीस आणून अण्णा आपली ताकद खर्ची घालत आहेत. त्यांच्या सारख्या व्यक्तिमत्त्वाने भ्रष्टाचार होऊ नये या करता प्रयत्न केले पाहिजेत. माहितीविषयीचा कायदा ही उत्तम पायरी त्यानी बांधली. ही एकच पायरी भ्रष्टाचार निर्मूलन करू शकणार नाही हे समजून आणखी पायऱ्या बांधल्या पाहिजेत.

काही सामाजिक प्रश्नः

1. आरक्षणाचे राजकारण!

राजकीय नेत्यांचा आरक्षण हा आवडीचा विषय. काहीही न करता मते मिळवण्याचा सोपा उपाय! डॉ. आंबेडकरानी आरक्षणाबरोबर प्रशिक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे हे ही मांडले होते. प्रशिक्षणाचा मुद्दा मुस्लीमच काय सर्वच भारतीयाना लागू होतो. अशा व्यक्तीला मोफत योग्य शिक्षण देऊन असे सक्षम करावे की, त्याला आरक्षणाची गरजच भासणार नाही. आरक्षण हे राजकारण्याना सापडलेले औषध रोगावर उपयोगी असो अगर नसो राजकीय पक्षाना ते सोईचे, कमी जबाबदारीचे व मते मिळवण्याकरता रामबाण आहे.

Saturday, 23 April 2011

सरकारी कर्मचाऱ्याना पगारवाढः

Government Servants
तसे पाहिले तर, दर 3 किंवा 4 वर्षानी सर्व खाजगी उद्योग आपल्या कर्मचाऱ्याबरोबर वेतन करार करतात. गट 4 मधील कर्मचाऱ्याना सुद्धा 4-4 हजार अशी भरगोस पगारवाढ देतात. उत्पादनाची किंमत वाढवतात. महागाई होते. परंतु त्याबद्दल कधी कोणी तक्रार केलेली ना ऐकली ना पाहिली.

Popular Posts